आत्मा, पुण्य, पुनर्जन्म या आधारावर आपल्या देशात जात दीर्घकाळापासून टिकली आहे. विशिष्ट जातीचे लोक बुद्धिमान आणि दुसऱ्या जातीचे लोक कमीबुद्धीचे समजले जातात. ...
नजरेला नजर भिडवित प्रतिस्पर्ध्यांना उत्तर देण्याची विराट कोहलीची वृत्ती त्याच्या कर्णधारपदाच्या शैलीमध्ये झळकेल आणि त्यामुळे भारतीय संघात आक्रमकता येईल, ...
शेतकऱ्यांने कर्जबाजारी होऊन प्रसंगी आपला जीव गहाण ठेवून शेती करीत आहे. नशिबी आपत्तीचा डोंबर आणि आता अतिथंडी आणि पावसामुळे हातातोंडाशी आलेला घास हिसकावला गेला़ .. ...
इतर धर्मात गेलेल्यांना हिंदू धर्मात पुनर्प्रवेश देण्याची ‘घर वापसी’ मोहीम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सध्यातरी हळूवारपणे बासनात गुंडाळल्याचे चित्र आहे. ...