शासकीय परवानगी न घेता आदिवासींच्या बेकायदेशीररीत्या घेतलेल्या जमिनी परत करण्यास सुरुवात झाली असून, जुन्नर उपविभागातील १७ आदिवासींना जमिनी महसूल विभागाने परत केल्या आहेत़ ...
हिवाळ्यातच पैनगंगा नदी कोरडी पडल्याने अनेक गावात पाण्याची समस्या भीषण झाली आहे. इसापूर धरणाचे पाणी पैनगंगेच्या पात्रात सोडावे, या मागणीसाठी विदर्भ-मराठवाड्यातील ...
विद्यार्थी सुदृढ राहून त्यांचे शालेय अध्ययनात लक्ष लागावे म्हणून शासनाने विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी सक्तीची केली आहे. त्यातच सिकलसेल या आजाराचा प्रादूर्भाव विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आहेत. ...