कुणालाही लाच देऊ नका. तुम्ही अधिकाऱ्यांना लाच दिल्यास तुम्हालाच ठार मारेन असा इशारा तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी रविवारी येथे जाहीर सभेत दिल्याने खळबळ उडाली आहे. ...
संजय कुलकर्णी , जालना खरीप हंगाम २०१४ मधील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सोमवारी शासनाकडून जिल्हा प्रशासनाकडे १२३ कोटी ३६ लाखांचा निधी प्राप्त झाला. ...
न्यायमूर्ती एस. के. सिन्हा यांची सोमवारी बांगलादेशच्या सरन्यायाधीशपदी नियुक्ती झाली. या मुस्लिम बहुसंख्याक देशात सर्वोच्च न्यायिक पदावर नियुक्त होणारे ते पहिले हिंदू आहेत. ...
गजेंद्र देशमुख , जालना काही दिवसांपासून पडणारी कडाक्याची थंडी आणि दाट धुक्यामुळे पालेभाज्या कमालीच्या स्वस्त झाल्या असून फळभाज्या मात्र महाग झाल्या आहेत. ...
जालना : युवा पिढी व्यसनापासून दूर राहिली पाहिजे. त्यासाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने आगामी वर्षात राज्यातील विविध महाविद्यालयांच्या माध्यमातून ...