तालुक्याला नागझिरा व नवेगांवबांध व्याघ्रप्रकल्पाचे जंगलला लागून आहे. त्यामुळे वन्यप्राणाची संख्या मोठी आहे. हे वन्यप्राणी इकडून तिकडे भ्रमण करतांना वाहनांच्या अपघताला बळी पडतात. ...
‘गतिमान प्रशासन’ हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व पर्यायाने राज्यात सत्तारूढ झालेल्या युती सरकारचा धोरणात्मक निर्णय आहे. मात्र जिल्ह्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा ...
पोलीस दलात दिवसेंदिवस महिलांचे प्रमाण वाढत आहे. भविष्यात ते आणखी वाढणार असल्याने महिला पोलिसांच्या अडचणी, गैरसोयी दूर करुन त्यांना सुविधा देण्यासाठी शासन प्रयत्नशील ...
कला, विज्ञान व वाणिज्य शाखेत तीन वर्षे पदवी संपादन करुन केवळ एक वर्षाची बी.एड. पदवी प्राप्त केली की झाले शिक्षक...! ही रुढ पद्धत येत्या शैक्षणिक वर्षापासून थांबणार आहे. ...
शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांची सातत्याने पिळवणूक होत असून शेतमालाच्या बाजारभावात घसरण होत आहे़ ेशासनाने ६ हजार रूपये प्रतिक्विंटल भाव देऊन शेतकऱ्याला जीवदान द्यावे़ ...
राज्यात २०११ पासून लोकांच्या सेवेसाठी जाहीर करण्यात आलेली संगणकीय ग्रामीण महाराष्ट्र योजना अद्यापही पूर्णपणे यशस्वी झाली नसल्याचे चित्र समोर येत आहे. मात्र शासन स्तरावरुन योजनेला दिला ...
विदर्भात सर्वच जिल्ह्यांमध्ये वाळूघाटाचे लिलाव करुन शासन नियमानुसार कारवाई करण्यात आली आहे. मात्र, अमरावतीत पर्यावरण विभागाच्या परवानगीचे गोंडस नाव पुढे करुन ...
दसरा मैदान झोपडपट्टीत रविवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास काही गुडांनी लाठ्याकाठ्या व लोंखडी पाईपने हल्ला करुन एका कुटुबांतील दोन जणांना जखमी केले. या हल्यात ज्ञानेश्वर गणपत वानखडे ...