ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
बालगृहातून मुली हलविली जात असल्याची वार्ता पोहोचताच, वृत्तछायाचित्रकार, पत्रकारांनी तपोवनकडे धाव घेतली. पत्रकारांना बघून संस्थेच्या संचालक पदावर असलेले शासकीय अधिकारी ...
मम्स’ व्हायरसमुळे हवेतून वेगाने पसरणाऱ्या गालफुगी या आजाराची शहरातील मुलांना लागण झाली आहे. येथील महर्षी पब्लिक स्कूलमधील काही विद्यार्थ्यांचे गाल फुगल्याचे लक्षात ...
थंडीत वाढत असताना विन्टंर डायरीयांने सुध्दा तोंड वर काढले आहे. थंडीमुळे विन्टंर डायरीयाचा सर्वाधिक प्रभाव लहान बालकांवर झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. ...
विदर्भ महारोगी सेवा संस्थेंतर्गत चालविण्यात येणाऱ्या बालगृहातील ११५ मुलींचे अखेर आज स्थानांतरण करण्यात आले. सहा तास चाललेल्या या कारवाईदरम्यान अनेक मुलींचे डोळे पाणावले होते. ...