यवतमाळ जिल्ह्याच्या सीमारेषेवरुन वाहणाऱ्या पैनगंगा नदीवरच्या कोरपना तालुक्यातील तीन नदीघाटांवर अद्यापही पुलाचे निर्माण झाले नाही. त्यामुळे नागरिकांना अजूनही नावेच्या सहाय्याने ...
हिंदू, बौद्ध आणि जैन धर्मात पवित्र मानली जाणारे आणि पर्यावरणाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे चंद्रपुरातील १०० वर्षे पेक्षा जास्त वयाची पिंपळवृक्ष दुर्लक्षित पडली आहेत. पर्यावरण मित्रांनी शहरभर फिरून ...
ग्रामीण भागात महिलांचे बचत गट हे लाभदायी ठरत आहे. या माध्यमातून आर्थिक देवाण - घेवाणीचा व्याप वाढला आहे. कुटुंबातील आर्थिक कामे सहज होत आहेत. शिवाय बचत गटांचा सर्वाधिक ...
आरोग्य सेवेचा एक भाग असलेला रुग्णवाहिका सेवेच्या वाहनचालकांना मागील पाच महिन्यांपासून वेतन मिळाले नाही. परिणामी त्यांच्यावर आर्थिक संकट बळावले असून उपासमारीची वेळ आली आहे. ...
एक्सप्लोसीव्ह व्हॅनमधील बारुद खाली करुन परत जात असतांना व्हॅनचा टायर फुटल्याने व्हॅन झाडाला आदळली यात चालक जागीच ठार झाला तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना आज ...
जिल्ह्यातील तालुका कृषी बीज गुणन केंद्र आणि नर्सरी केंद्रांमध्ये काम करणाऱ्या मजुरांची दोन वर्षांपासून सुमारे ११ लाख ११ हजार रूपयांची मजुरी अडली आहे. दरवेळी पुरक मागणी केल्यानंतरही मजुरांच्या ...
बालपणाचा काळ सुखाचा असे म्हटले जाते. या वयातच मुलांना स्वच्छंदपणे खेळणेबागडणे आवडते. थकलेला बाळ आईच्या कुशीत दडला तर त्याला ऊर्जा मिळते. परंतु, खुटसावरीतील छकुलीच्या ...