तालुक्यातील शेगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्र स्थापन करण्याची मागणी कित्येक वर्षापासून होती, ही मागणी मंजुर झाली. परंतु बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) दिवसात एकच वेळ घेण्यात येत होती. ...
कोरपना तालुक्यातील पाणीटंचाई सोडविण्यासाठी १९९८ ते २०१३ या काळात कोट्यावधीच्या योजना मंजूर करण्यात आल्या. मात्र प्रत्यक्षात अनेक गावातील पाणी प्रश्न सुटलेला नाही. ...
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी वनविभागाच्या विरोधात भिसी येथे बैलबंडी मोर्चा काढण्यात आला. सहाय्यक वनक्षेत्र अधिकारी मल्लेलवार यांच्या कार्यालयावर मोर्चा धडकला. ...
शासनाने भूसंपादन कायद्यात दुरुस्ती करून २०१३ ला नवीन भूसंपादन कायदा अस्तित्वात आणला. अधिनियमाचे नियम २७ आॅगस्ट २०१४ रोजी प्रसिद्ध करण्यात आले. या कायद्यानुसार भूसंपादन करण्याचे ...
विद्यार्थिनींनी निवडक विषयांच्या मागे न धावता एक बालक, एक शिक्षक, एक पुस्तक याप्रमाणे स्वत:च्या आवडीचे विषय निवडून त्यात करीअर घडवावे व प्रगत राष्ट्राची स्वप्नपूर्ती करावी, ...
तालुक्यातील गिरोला येथील वडार समाजाला व कारधा येथील मांग गारुडी समाजाला तत्काळ जातीचे दाखले देण्यात यावे अशी मागणी आदिवासी पारधी समाज परिवर्तन फाउंडेशनच्या वतीने करण्यात आली आहे. ...
पोहता येत नसतानाही हौस म्हणून नहराच्या पाण्यात उतरलेल्या युवकाचा बुडून मृत्यू झाला. ही दुदैवी घटना आज (दि.१५) दुपारी २ वाजताच्या सुमारास नेरला उपसा सिंचनाच्या नहरात घडली. ...
कधी अस्मानी तर कधी सुलतानी अशा विविध संकटांचा सामना करणाऱ्या बळीराजाला वन्यप्राण्यांनीही चांगलेच हैराण केले आहे. वन्यप्राण्यांकडून झालेल्या पिकाच्या नुकसानीची भरपाई मिळावी, ...
स्थानिक जिल्हा परिषद गांधी विद्यालयाच्या शाळा समिीचा अध्यक्षपदाचा वाद निर्माण झाल्यामुळे आज लाखनी बंदचे यशस्वी आयोजन करण्यात आले. जिल्हा परिषद सदस्य विजय खोब्रागडे व सरपंच ...
अटी व शर्तींचा भंग झाल्यामुळे या जमिनी काढून घेण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. याप्रकरणी वसईच्या तहसीलदारांनी वसई-विरार उपप्रदेशातील अशा जमीनधारकांवर नोटिसा ...