गेल्या १५ वर्षांपासून बेवारटोला प्रकल्पाचे बांधकाम सुरू आहे. मात्र आतापर्यंत या प्रकल्पाच्या कालव्यांचे ५० टक्केसुद्धा काम पूर्ण होऊ शकले नाही. त्यामुळे आतासुद्धा प्रकल्पाच्या जवळील ...
विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी लागणाऱ्या जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी असह्य त्रास सहन करावा लागत आहे. शासनाच्या कागदपत्रांना जात पडताळणी समिती चुकीचे ठरवून अर्थाचा ...
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना १ आॅगस्ट २०१३ पासून शासनाने सुधारित वेतन श्रेणी लागू केली आहे. मात्र या वेतन श्रेणीप्रमाणे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेतन दिले जात नसून त्यांचे ...
शिक्षक परिषद संघटनेच्यावतीने ११ डिसेंबरपासून जिल्हा परिषदेसमोर बेमुदत उपोषणाला सुरूवात केली आहे. उपोषणस्थळाला आदिवासी विकास राज्यमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी भेट ...
आदिवासी क्षेत्राच्या विकासासाठी राज्य शासनाच्या अर्थसंकल्पात मोठी तरतूद असते, मात्र योजनांची योग्य व प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने सर्वसामान्य नागरिकांचा विकास खुंटला आहे. ...
क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या क्रीडा धोरणानुसार जिल्ह्यात दरवर्षी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत अनेक खेळांच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. मात्र या कार्यालयाकडे विविध खेळांचे ...