चंद्रपूर: हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर चंद्रपूर : राजुरा-गडचांदूर मार्गावरील आर्वी गावाजवळ भरधाव ट्रकने ऑटोला उडविले. ऑटोतील ६ जण ठार भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय? मनोज जरांगे यांच्या आरक्षण यात्रेत मराठा आंदोलकाचा हार्ट अटॅकने मृत्यू "तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन? पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमग्न; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर आमदाराच्या मुलाच्या बंगल्यात घरकाम करणाऱ्या तरुणीचा लटलेल्या अवस्थेत मिळाला मृतदेह पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० मृत्यू, भारतात... निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण अतिवृष्टी, पुराने सांगली जिल्ह्यात ४९७१ हेक्टरवरील पिकांना फटका; पंचनामे सुरू पुण्यातील व्यक्तीच्या घरावर परस्पर घेतलं कर्ज, 'चॅट जीपीटी'च्या मदतीने पोलिसांनी पकडला मास्टरमाईंड सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय? "लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
आपल्याकडील वाहन धूर फेकत आहे? वाहनात रॉकेलचा वापर करता म्हणून ते प्रदूषण पसरवीत आहे? एवढेच काय, पण आपल्याकडील वाहन भंगारमध्ये पडून आहे? ...
स्वातंत्र्यानंतर मीडियाचे स्वरूप बदलले. तरी पत्रकारांच्या स्थितीत फारसे बदल झाले नाही. खरी पत्रकारिता करणारा पत्रकार आजही उपेक्षितच आहे. ...
पाकिस्तानी सैनिकांनी जम्मू जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय सीमेवरील भारतीय चौक्या आणि गावांवर गुरुवारी रात्रभर गोळीबार आणि उखळी तोफांचा मारा केला ...
गोंदिया जिल्हा नैसर्गिकदृष्ट्या संपन्न आहे. अनेक पर्यटन व तीर्थस्थळे जिल्ह्यात आहे. या स्थळांना भेट देण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक यावे यासाठी ... ...
इजिप्तमधील उत्तर सिनाई भागात इसिस दहशतवाद्यांनी कारबॉम्बसह अनेक स्फोटांची मालिका घडवून आणली असून तोफगोळ्यांचाही मारा ...
राज्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातून मध्यप्रदेश राज्याला जोडणाऱ्या रेल्वे मार्गाचे सर्व्हेक्षण ब्रिटीश काळात करण्यात आले होते. ...
शहरातील वाहनांची वाढती संख्या बघता प्रत्येकजण आपल्या वाहनात काही वेगळे असावे याकडे लक्ष देतो़ मात्र या वेगळेपणाच्या मानसिकतेमुळे वाहनांमध्ये ...
येथील बीएसएनएल टॉवरच्या बॅटऱ्या निकामी झाल्या असल्याने वीज जाताच क व्हरेज गायब होत असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने २८ जानेवारी रोजी प्रकाशित केले होते. ...
आज जरी पाणी मुबलक उपलब्ध होत असले तरी भविष्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने पाण्याचा अत्यंत काटकसरीने वापर करावा, ...
पृथ्वीतलावरील सर्वात वेगवान समजला जाणारा देखणा चित्ता भारतात केव्हा परतणार याची वन्यप्रेमी मोठ्या आतुरतेने प्रतीक्षा करीत ...