जिल्हा परिषद मधील काही कर्मचारी चोखपणे कर्तव्य बजावीत आहेत. तर काहींच्या बाबतीत तक्रारी होत्या. कामात सुसूत्रता यावे, व कर्मचारी कार्यालयीन कामात पारदर्शकता ठेवावे यासाठी ...
तालुक्यातील पात्र ८ रेतीघाटांपैकी ई-टेंडरींगद्वारे ५ घाट लिलावात काढण्यात आले. त्याची शासकीय किंमत ३ कोटी ५४ लक्ष ६७ हजार ६५३ रूपये होती. मात्र प्रत्यक्षात १ कोटी ८७ लक्ष १ हजार ...
मानवाच्या जीवनात श्रध्दा असणे गरजेचे आहे. श्रध्देला प्रकट करण्याकरीताच महासमाधी भुमी महास्तुपाची निर्मिती करण्यात आली आहे. जापानच्या विश्व प्रसिध्द पिसे बौध्द विहाराची ...
मुख्यालयात बोगस वास्तव्य दाखवून कर्मचारी शासकीय घरभाडे भत्त्याची चोरी करीत आहेत. यात घरमालक सहकार्य करीत असल्याने सिंदपुरी ग्रामपंचायतमध्ये ही चोरी थांबविण्यासाठी ...
गरिबांचे अंधारलेले जीवन प्रकाशमान करण्यासाठी समाजकल्याण विभागाने सुरु केलेली कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना दिवसेंदिवस वाढत असली तरी ...
नवीन घरात महागड्या फरशा, सोफासेट, सागवानच्या खिडक्या, दरवाजे यांची निवड करून आयुष्याची पुंजी खर्च करून लाखो रूपये लावले जातात़ मात्र, या घराच्या सुरक्षिततेसाठी केवळ दोनशे ...
भविष्यात पिण्याच्या पाण्याची समस्या लक्षात घेता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने नगरोत्थान योजनेतंर्गत अमरावती व बडनेरा शहरासाठी ४८.२२ कोटींच्या वाढीव पाणी पुरवठा योजना प्रस्ताव तयार केला आहे. ...
विभागातील दोन जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात आलेल्या हवामानावर आधारित पीकविम्यापोटी ७६ कोटी ३९ लाख रूपयांचा परतावा देण्यात आला आहे. अमरावती व यवतमाळ ...