बल्लारपूर शहराची ओळख ‘मिनी भारत’ म्हणून केली जाते. औद्योगिक क्षेत्र असून येथे जागतिक दर्जाचा कागद उद्योग, सागवन लाकडाचे आगार, वेकोलिच्या खाणी, पाईप उद्योग असल्यामुळे ... ...
१० वर्षांपूर्वी (मार्च २००४ मध्ये) किशोरावस्थेतील दीपक चंद्रपूर येथे रस्ता दुरुस्तीचे काम करीत होता. रोलरची माती काढताना त्याचा पाय रोलरच्या खाली आला. ...
भूम : शहरातील कुसूमनगर भागातील घर फोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम मिळून चार लाखांचा ऐवज लंपास केला. ही घटना बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. ...
पंचायत समितीच्या मासिक सभेला सुरुवात होण्यापूर्वी आजी- माजी सभापती व उपसभापतीमध्ये शाब्दिक वाद झाला. अखेर सभापतींनी माफी मागितल्यावर सभेला सुरुवात झाली. ...
उस्मानाबाद : छत्रपती संभाजी महाराजांनी ३२ वर्षांच्या काळात चार ग्रंथ, चोवीस उपग्रंथ लिहिले. विशेष म्हणजे, वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी संस्कृतमध्ये दोन ...