CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक - रोड रोमिओकडून शेरेबाजी करत शाळकरी मुलीचा विनयभंग,सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल अंबरनाथ - मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
वणी शहर व लगतच्या गावांमध्ये धुळीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. उन्हाळ्यात तर मोठा वारा सुटतो. या वाऱ्यात रस्त्यावरील धूळ उडून ती वाहनधारकांच्या डोळ्यात, घशांमध्ये जात आहे. ...
टिपेश्वर अभयारण्य हे नावालाच अभयारण्य उरले आहे. वन विभागाचे साधे जंगल टिपेश्वर अभयारण्यापेक्षा सुस्थितीत आहेत़ ...
बँकेच्या व्यवस्थापकांकडून शेतकऱ्यांना पीककर्जासाठी टोलवाटोलवी केली जात होती. तुमचे गाव आमच्या कार्यक्षेत्रा नाही असे सांगून बाहेर काढले जात होते. ...
माझा मुलगा बाहेरख्याली आहे, अनेक वर्षांपासून राहत्या घरात जुगार भरवितो. या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या मुलाला आवरा आणि माझी या जाचातून मुक्तता करा, ... ...
कळंब तालुक्यातील खटेश्वर या तीर्थक्षेत्रावर असलेल्या तलावात मोठ्या प्रमाणात जलपर्णी वनस्पती वाढली ...
जिल्ह्यात गत १५ वर्षात झालेल्या शेतकरी आत्महत्यांमध्ये सर्वाधिक आत्महत्या करणारे शेतकरी ३१ ते ४५ वयोगटातील असल्याचे एका सर्वेक्षणात पुढे आले आहे. ...
शेतकरी आत्महत्यांबाबत शासन अतिशय गंभीर असून, चक्क मंत्रालयातील सचिवांना उपविभागात नियुक्त करून या कारणांचा शोध घेण्याचे आदेश दिले. ...
जिल्ह्याच्या प्रशासनातील कामचुकार अधिकारी कर्मचाऱ्यांना वठणीवर आणण्याचा इशारा नवनियुक्त जिल्हाधिकारी सचिंद्रप्रताप सिंग यांनी दिला होता. ...
दुष्काळी स्थितीमुळे शेतकऱ्यांना कृषी उत्पादनात मोठ्या प्रमाणावर फटका बसला. उत्पन्न चांगले नसल्याने त्यांची स्थिती पीक कर्ज भरण्यासारखी नाही. ...
१४ वर्षाखालील मुलांना सक्तीचे प्राथमिक शिक्षण देणे हा घटनेने दिलेला मूलभूत अधिकार आहे. ...