अनेक वर्षांपासून वेगळ्या विदर्भाची माळ जपणाऱ्या भाजपने या मागणीवर पूर्णपणे हात झटकले आहेत. आमच्या पक्षाने वेगळ्या विदर्भाचे आश्वासन कधीही दिले नव्हते, ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील रालोआ सरकारच्या कारभारास एक वर्ष पूर्ण होत असताना अमेरिकी प्रसार माध्यमांनी सरकारवर टीकात्मक लेख प्रसिद्ध केले. ...
उष्णतेची लाट कायम असून आंध्र प्रदेशात सूर्य अक्षरश: आग ओकत आहे. गत २४ तासांत आंध्रात उष्माघाताचे १४९ बळी गेल्याने देशभरातील बळीसंख्या ७०० वर पोहोचली आहे. ...