जिल्ह्यात गत १५ वर्षात झालेल्या शेतकरी आत्महत्यांमध्ये सर्वाधिक आत्महत्या करणारे शेतकरी ३१ ते ४५ वयोगटातील असल्याचे एका सर्वेक्षणात पुढे आले आहे. ...
शेतकरी आत्महत्यांबाबत शासन अतिशय गंभीर असून, चक्क मंत्रालयातील सचिवांना उपविभागात नियुक्त करून या कारणांचा शोध घेण्याचे आदेश दिले. ...
जिल्ह्याच्या प्रशासनातील कामचुकार अधिकारी कर्मचाऱ्यांना वठणीवर आणण्याचा इशारा नवनियुक्त जिल्हाधिकारी सचिंद्रप्रताप सिंग यांनी दिला होता. ...
दुष्काळी स्थितीमुळे शेतकऱ्यांना कृषी उत्पादनात मोठ्या प्रमाणावर फटका बसला. उत्पन्न चांगले नसल्याने त्यांची स्थिती पीक कर्ज भरण्यासारखी नाही. ...
१४ वर्षाखालील मुलांना सक्तीचे प्राथमिक शिक्षण देणे हा घटनेने दिलेला मूलभूत अधिकार आहे. ...
शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या पोस्टल मैदान हे खेळासाठी आरक्षित आहे. ...
महसूल राज्यमंत्री जिल्ह्यातील असल्याने महसूलातील रिक्त पदांचा अनुशेष दूर होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. ...
शासनाने भाडेकरारावर (लीज) दिलेल्या ‘बी’ वर्गातील जमिनींचा मालकी हक्क संबंधितांना देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ...
राज्यातील सुमारे ११ हजार सरकारी डॉक्टरांचे निवृत्तीचे वय ५८ वर्षांवरून ६० वर्षे करण्याचा प्रस्ताव सार्वजनिक आरोग्य विभागाने तयार केला आहे. ...
शहरातील विविध घडामोडींवर व होणाऱ्या गुन्ह्यावर अंकुश लावण्याकरिता जिल्हा पोलीस विभागामार्फत मंगळवारपासून शहरात उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अधिकारात एबल पेट्रोलींग सुरू करण्यात आली. ...