तळोधी(बाळा) येथे स्वतंत्र पोलीस ठाणे असावे अशी परिसरातील नागरिकांची मागणी असली तरी या मागणीकडे नेहमीच दुर्लक्ष करण्यात आले आहे. तब्बल ४२ गावाचा चार पोलिसांवर भार असल्याने ...
मोजक्या कुष्ठरोगी बांधवांना घेवून कर्मयोगी बाबांनी आनंदवनाची निर्मीती केली. आज आनंदवन श्रमतीर्थ म्हणून सातासमुद्रापलीकडे ओळखले जाते. या श्रमतीर्थावर दृष्टी देण्याचे काम ...
कर्नाटका एम्टा कंपनीच्या कोळसा धुळीच्या प्रदूषणरुपी राक्षसाने कोंढा ते चालबर्डी परिसरातील शेतपिक व जनावरांनाही सोडले नाही. धुळीच्या कणांचा शेतजमिनीवर परिणाम होत असल्याने जमिनीची ...
वर्धा, यवतमाळ व चंद्रपूर जिल्ह्यातील ६३३६ हेक्टर शेतीला वरदान ठरणारा दिंडोरा बॅरेज सिंचन प्रकल्प गत पाच वर्षापासून रखडला आहे. बॅरेजच्या कामासाठी राज्य पर्यावरण खात्याची मंजूरी नसल्याने बॅरेजचे ...
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी आज बुधवारी चंद्रपूर व आसन येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले. तर एसीसी कंपनीतील कामगारांच्या वेतनवाढीसाठी कामगारांनी मुंडण आंदोलन केले. ...
बावनथडी नदी परिसरातील गोबरवाही प्रादेशिक पाणी पुरवठा योजने अंतर्गत चिखला या गावी एक दिवसाआळ पाण्याचा पुरवठा सुरू आहे. जगविख्यात मॅग्निज खाण असलेल्या गावात पाण्याचे दुर्भिक्ष असल्याने ...
येथील तहसील कार्यालय व पंचायत समितीच्या नवीन ईमारतीचा मुद्दा हिवाळी अधिवेशनात गाजणार असून यासंबंधात आवश्यक ती कागदपत्रे ग्रा.पं. सदस्य हेमंत भारद्वाज, आरपीआयचे कैलास गेडाम ...
शांततेतून समृद्धीकडे नेणाऱ्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेला भंडारा जिल्ह्यात मरगळ आल्याचे दिसत आहे. सुरूवातीलच्या काही वर्षात तालुक्यात या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ...
शहर व तालुका काँग्रेस कमेटीच्या वतीने तहसिल कार्यलयासमोर माजी राज्यमंत्री बंडूभाऊ सावरबांधे यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन करण्यात आले. राज्यात सरकारने दुष्काळ जाहिर करुन व इतर मागण्यांचे ...
बपेरा येथील शेतकऱ्यांची ८७ हेक्टर आर बागायती शेती बावनथडी नदीपात्रात गडप झाली आहे. या शेतकऱ्यांना अद्याप शासकीय मदत मिळाली नाही. यामुळे शेतकऱ्यांत संतापाची लाट आहे. ...