तालुक्यातील बहुतेक गाव नागझिरा व नवेगांवबांध व्याघ्र प्रकल्पाला लागून आहेत. त्यामुळे या व्याघ्र प्रकल्पातील झाडे व वन्यप्राण्याची काळजी घेणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. यासाठी शासनातर्फे विविध ...
तालुक्यातील महत्वाचा झरी उपसा सिंचन योजनेला प्रशासकीय मान्यता मिळून दोन वर्षे पूर्ण झाले. या योजनेच्या पहिल्या टप्प्याकरिता ६१८.५५६ लक्ष रुपयांची गरज आहे. ...
रविवारी ईद-ए-मिलाद सण उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त शहरातील मुस्लीम बांधवांनी सामाजिक बांधिलकी जोपासून रक्तदान शिबीर, आरोग्य तपासणी व परीक्षा घेतली. ...
प्रत्येक व्यक्तीला न्यायाचा अधिकार दिलेला आहे. न्याय प्रक्रिया सुलभतेने होण्यासाठी प्रत्येक तालुक्यात न्यायालये स्थापन केली आहेत. न्यायदानाची प्रक्रिया पक्षकारावर अन्याय होता कामा नये. ...
लोकमान्यनगर, पाडा क्र. ४, चैतीनगर येथील एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर गेली तीन महिने लैंगिक अत्याचार करणा-या विक्रांत कराडकर (२०) आणि रोशन म्हात्रे (२८) या दोघांना वर्तकनगर पोलिसांनी अटक ...
महाराष्ट्र राज्य अस्तित्वात येऊन ५५ वर्षे झालीत. परंतु गाव तेथे एसटी हे ब्रीदवाक्य मिरवणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसची अद्यापही अनेक गावांना प्रतीक्षा करावी लागत आहे. ...
जिल्ह्यात रबी हंगामाकरीता असणाऱ्या एकूण १ लाख ४७ हजार ८९० हेक्टर क्षेत्रापैकी १ लाख ३१ हजार ७०८ क्षेत्रात ३१ डिसेंबर २०१४ पावेतो पेरणी झालेली आहे. कृषी विभागाने नियोजन केल्याच्या ...