उन्मेष पाटील, कळंब तालुका कृषी कार्यालयाने महात्मा फुले जलभूमी अभियानांतर्गत केलेल्या तब्बल ७७ लाखांच्या कामांबाबत साशंकता निर्माण केली जावू लागली आहे. ...
स्वच्छ भारत’ अभियानाअंतर्गत शहरात रविवारी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेअंतर्गत ऐरोली, सानपाडा येथे नागरिकांनी मोठ्या प्रमाणात परिसराची स्वच्छता केली. ...
माकणी : लोहारा तालुक्यातील माकणी गावातील अर्ध्यापेक्षा अधिक लोकवस्ती मागील पंधरा दिवसांपासून अंधाराचा सामना करीत आहे. याबाबत ग्रामस्थांनी वारंवार पाठपुरावा करुनही वीज ...
उस्मानाबाद : शेती व्यवसाय करताना नैसर्गिक आपत्तीमध्ये एखाद्या शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्यास त्यास शेतकरी जनता अपघात विमा योजनेअंतर्गत एक लाख रुपयांची तर हात ...
बाळासाहेब जाधव , लातूर अनुकंपा तत्वावरील नोकरीसाठी मराठा आरक्षण लागू आहे की नाही, याची माहिती अधिकाऱ्यांना नसल्यामुळे लातूरच्या एसटी महामंडळातील अनुकंपावरील एका ...