येथील वडाळी रोपवन परिसरात बिबट्याने नीलगाय, हरणाची शिकार केल्याची घटना उघडकीस आली आहे. मृतावस्थेत नीलगाय, हरणाचा वनविभागाने पंचनामा करुन जमिनीत पुरविले आहेत. ...
भ्रष्टाचार कमी करण्यासाठी शासन, प्रशासन स्तरावर जोरकस प्रयत्न होत असतानाही तो कमी होण्याचे नाव घेत नाही. त्यामुळे आता सरकारी कर्मचाऱ्यांनी रोख रक्कम घेणे धोकादायक ठरत ...
अभियांत्रिकी महाविद्यालयातील एका विद्यार्थ्यावर रॅगिंग केल्या प्रकरणी जामिनावर सुटलेल्या तीन विद्यार्थ्यांवर महाविद्यालय प्रशासनाने निलंबनाची कारवाई केली. ...
शंभर वर्षांनंतर प्रथमच पुन्हा एकदा संपूर्ण राज्यातील जमिनींची पुनर्मोजणी करण्यात येणार असून, राज्य शासनाने भूमी अभिलेख विभागाच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला मान्यता दिली आहे. ...
सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त जिल्ह्यातील तब्बल एक लाख महिलांसह सुमारे दोन लाख पुरुष स्वच्छ भारत अभियानात सहभाग घेऊन सर्व सार्वजनिक ठिकाणाची स्वच्छता करणार आहेत. ...
इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागाचा अंगणवाड्यांचे ‘रूप’ बदलण्यासाठी गेल्या वर्षभरापासून प्रयत्न सुरू असून, त्याला यश येत आहे. ...