वाळूज महानगर : बजाजनगरात वाहने जाळणाऱ्या टोळीचा धुमाकूळ सुरू असून, दोन दिवसांनंतर या टोळीने चार दुचाक्या पेटवून दिल्याची घटना काल रात्री बजाजनगरात घडली. ...
पंकज जयस्वाल/आशपाक पठाण/हरी मोकाशे ल्ल लातूर लातूर जिल्ह्यात विविध खात्याची तब्बल ९९५ पदे रिक्त आहेत़ या रिक्त पदांमुळे प्रशासनाच्या गाढ्याला ओढायचे कुणी, असा प्रश्न निर्माण झाला आहे़ ...
आजची पिढी खूपच फास्ट असून मुुलांच्या गुणवत्ता जपण्याचा पुरेपुर प्रयत्न शाळांनी केला पाहिजे, स्नेहसंमेलनांमधूनच हा वाव मिळत असतो, असे मत अभिनेत्री श्रृती मुराठे यांनी व्यक्त केले. ...
औरंगाबाद : सात मजली हास्यकल्लोळ काय असते याची अनुभूती सखींना सोमवार, दि.२२ डिसेंबर रोजी येणार आहे. लोकमत सखी मंचच्या वतीने आयोजित ‘हसवा फसवी’ या धमाल विनोदी नाटकाचा प्रयोग सादर करण्यात येणार आहे. ...
औरंगाबाद : लायन्स क्लब मिडटाऊन या सामाजिक संस्थेच्या २५ व्या वर्षानिमित्त शेंद्रा परिसरात ‘वृद्धाश्रम’ उभारण्यात येणार आहे. शनिवारी या वृद्धाश्रमाचा भूमिपूजन सोहळा पार पडला. ...
औरंगाबाद : पाटोदा- गंगापूर नेहरी हगणदारीमुक्त झाले. अनेक पुरस्कार प्राप्त करीत ही ग्रामपंचायत एक आदर्श मॉडेल ठरली. परंतु आता आपणास बाहेर पडायलाच हवे. ...