दर्जा अहवालाचा निष्कर्ष : मूल्यांकन समितीच्या पुण्यातील बैठकीत झाली चर्चा ...
खेळात निष्पक्षपातीपणे निर्णय दिल्यास कोणत्याही खेळाडूवर अन्याय होणार नाही. ...
जागतिक दर्जाचे शहर म्हणून ओळख निर्माण करू पाहणाऱ्या नवी मुंबईमध्ये मूळ निवासी भूमिपुत्रांच्या अस्तित्वालाच सुरुंग लागला आहे. ...
अखेरपर्यंत त्यांची कबड्डीशी नाळ कायम होती. शासनाने बच्चूभार्इंना मरणोत्तर शिवछत्रपती पुरस्कार द्यावा, हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल. ...
राष्ट्रीयकृत बँकांचा खो; पुनर्गठनालाही लागणार वेळ. ...
तंत्रशिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी या चाळीच्या पुनर्विकासाची फाइल तयार करून १५ दिवसांमध्ये सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश म्हाडाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. ...
आणखी दोन आरोपीं अटकेत; आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी. ...
मुंबईतील बहुतांशी भागांमध्ये मलवाहिनीच नसल्यामुळे झोपडपट्ट्यांमध्ये शौचालयांची सुविधा पुरविणे अवघड जात आहे़ ...
चिखली येथे शेतक-यांसह स्वाभिमानीचा बँकेत ठिय्या. ...
केरळमध्ये शुक्रवारी मान्सून दाखल झाला असतानाच मुंबईवरही दाटून आलेल्या ढगांमुळे येथे काहीशा सरी पडल्या. ...