चिपळूणहून कल्याणकडे जाणारी एसटी बस मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गावर पोलादपूर-महाड दरम्यान दिवील गावाजवळच्या तीव्र ...
टोल नाक्यांवर लागणाऱ्या लांबच लांब रांगा कायमच्या बंद व्हाव्यात आणि त्याद्वारे वेळेची बचत होऊन, प्रदूषण टळावे याकरता राष्ट्रीय ...
पावसाळ्यात डोंगर कोसळून उद्ध्वस्त झालेल्या माळीण गावाचे कायमस्वरुपी पुनर्वसन करण्यासाठी वेगवेगळ््या विभागाशी समन्वय साधून सर्व आराखडे तयार करण्यात ...
कोतवाली पोलिसांनी संशयित म्हणून पकडलेल्या नितीन साठेचा पोलीस कोठडीत मृत्यू झाल्याचा आरोप होत असताना त्याचा सविस्तर ...
दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी जनसामान्यांसाठी असंख्य स्वप्ने पाहिली. त्यांचा वारसा चालविणे सोपे नाही. मात्र, बाबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जीवाचे ...
कोल्हापूर व इचलकरंजीमधील नागरी वसाहतीतील मैला व सांडपाणी हेच पंचगंगा नदीच्या प्रदूषणाचे सर्वांत महत्त्वाचे व मुख्य कारण आहे. ...
शैव आणि वैष्णव आखाड्यातील वाद मिटून समन्वय व्हावा, यासाठी पेशव्यांनी त्र्यंबकेश्वर आणि नाशिक येथे दोन्ही पंथीयांना स्नानाचे ठिकाण ...
अयोध्येतील राममंदिर प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी नाशिकमध्ये याचिकाकर्त्यांना बोलावून बैठक घेण्यात येणार आहे. रामाच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या ...
आपल्या विश्वसनीयतेसाठी ओळखल्या जाणाऱ्या ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन अर्थात बीबीसीला आपल्या उर्दू प्रतिनिधीच्या चुकीमुळे बुधवारी माफीनामा ...
गुगल सर्चवर ‘टॉप १० क्रिमिनल्स’मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव आल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे. या प्रकारामुळे मोठ्या प्रमाणावर संभ्रम व गैरसमज ...