ज्ञानेश्वरीमधील दैवी संपत्तीचा विचार करीत असता, अभय, सत्त्वशुद्धी यानंतर ज्ञानयोग व्यवस्थिती असा तिसरा सद्गुण ज्ञानेश्वर महाराज सांगतात. परमात्म्यापर्यंत पोहोचण्याकरिता ज्ञान व अष्टांगयोग हे मार्ग सांगितले आहेत. त्यामध्ये कोणत्याही एका मार्गावर आपण स ...
औरंगाबाद : देशातील इतर शहरांप्रमाणेच औरंगाबाद शहरातही स्वाईन फ्लूच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस भर पडते आहे. घाटी रुग्णालयात आज आणखी एक स्वाईन फ्लू पॉझिटिव्ह रुग्ण भरती झाला. हा रुग्ण जालना येथील असून तो गेल्या काही दिवसांपासून औरंगाबादेतील खाजगी रुग्ण ...
औरंगाबाद : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत औरंगाबाद येथील कृषी विज्ञान केंद्रात शेतकर्यांना कापूस यांत्रिकीकरण प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. तीन दिवसांत सुमारे दीड हजार शेतकर्यांनी कापूस प्रात्यक्षिकाची पाहणी केली. ...