श्रीलंकेच्या संघाला १९४ धावांवर सर्वबाद करत भारताच्या गोलंदाजांनी सामना सहज खिशात घातला आहे. नाणेफेक जिंकत श्रीलंकेने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. ...
युती करण्याची शिवसेनेला घाई नसून भाजपाला पाठिंबा देण्याबाबतचा निर्णय दोन दिवसांत स्पष्ट करु असे सूचक विधान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूरमध्ये केले आहे. ...
विदेशातील बँकांमध्ये किती काळा पैसा आहे याचा नेमका आकडा आमच्याकडे उपलब्ध नाही. मात्र हा काळा पैसा भारतातील गरीबांचा असून त्यातील पै न् पै परत आणू असा पुनरुच्चार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला आहे. ...
रविवारी राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर करण्यात आले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृह आणि नगरविकास हे दोन्ही महत्त्वाची खाती स्वतःकडेच ठेवली आहेत. ...
आपल्याला मनासारखे खाते मिळालेच पाहिजे, असा आग्रह सगळ्याच प्रमुख मंत्र्यांनी धरल्यामुळे नव्या सरकारचा शपथविधी होऊन एक दिवस उलटला तरीही खातेवाटप होऊ शकलेले नाही. ...
आजच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेत त्यांना वाढते शहरीकरण, रोजगारनिर्मिती, शिक्षण, आरोग्य आणि अर्थातच उद्योग अशा सर्वच आघाडय़ांवर आश्वासक कामगिरीचा भरवसा जनतेला द्यावा लागणार आहे. ...
महाराष्ट्राला एकसंध ठेवण्याचे आव्हान नव्या सरकारसमोर आहे. नकाशात तर तो एक राहीलच. राजकीयदृष्टय़ा सुद्धा पुढील पाच वर्षात तरी त्याचे विभाजन होणार नाही, ...