सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही... 'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
जमीन विक्रीतून आलेल्या पैशापैकी आपला हिस्सा दिला नाही, या रागातून आत्या विठाबाई रघुनाथ वाघमारे (४५) यांचा निर्घृणपणे खून केल्याची घटना कर्जत तालुक्यातील वाकस आदिवासी वाडीत घडली. ...
जेएनपीटीने प्रकल्पग्रस्तांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांना हरताळ फासून चौथ्या बंदराचे कामकाज सुरु केले आहे. ...
राजस्थानसह देशातील अनेक राज्यांतील गडकिल्ले आणि पुरातन वास्तूंच्या संवर्धनासाठी केंद्र सरकार कोट्यवधींचा निधी देते. ...
आदर्श गाव बनविण्यासाठी ग्रामपंचायत अधिकारी व ग्रामस्थ यांचे सहकार्य फार महत्त्वाचे आहे. शिवसेना मुळशी तालुक्याच्या विकासासाठी प्रयत्न करणार आहे, ...
अष्टविनायक तीर्थक्षेत्र मोरगाव (ता. बारामती) येथील मयूरेश्वर मंदिरात काल संकष्टी चथुर्तीनिमित्त पहाटेपासूनच भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाली होती. ...
साहित्य परिषदेचे मुखपत्र असलेल्या महाराष्ट्र साहित्य पत्रिकेच्या ‘आॅनलाईन’ अंकानंतर आता टेक्नोसॅव्ही’ तरूणांना मोबाईल अॅप्लिकेशवर हा अंक उपलब्ध होणार आहे ...
पाटस (ता. दौंड) येथील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी राहुल कुल यांची तर उपाध्यक्षपदी नामदेव बारवकर ...
नगर परिषदेतर्फे पदपथांवर एलईडी दिवे बसविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. यामुळे सर्व पदपथ रात्री प्रकाशमान होणार आहे. याबरोबरच विजेचीही बचत होणार आहे. ...
घरची परिस्थिती बेताची, घरी आठ माणसांचे कुटुंब, वडिलांचा तुटपुंजा पगार, यामुळे कमी वयातच घराचा भार खांद्यावर आला. ...
वासुंदे (ता. दौंड) परिसरामध्ये जनावरांच्या व नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाल्याने ग्रामपंचायत प्रशासनाने शासकीय ...