त्या आंब्याच्या मोहरानंतर आलेल्या कैरीला अडकविण्यात आल्या. यामुळे कैरीचे तयार आंब्यात रुपांतर होत असतानाच्या दोन-तीन महिन्याच्या कालावधीत त्या फळाचे सुर्याच्या कडक उष्णतेपासून संरक्षण करता आले. ...
सरकार विधानसभेत किंवा विधान परिषदेत घोषणा करते आणि विसरून जाते असे चित्र नवे नाही. सभागृहातला गोंधळ मिटवण्यासाठी अनेकदा आश्वासनाची मात्रा लागू पडते. ...