केंद्र सरकारने तयार केलेला नवीन भूमिअधिग्रहण कायदा शेतकऱ्यांच्या हिताच्या विरोधात आहे. त्यामुळे हा कायदा तातडीने रद्द करण्याची मागणी तालुका कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष आबिद अली यांनी केली आहे. ...
महाराष्ट्र शासनाने मुस्लिमांना शिक्षणासोबतच नोकरीतही जाहीर केलेले पाच टक्के आरक्षण कायम ठेवावे, या मागणीसाठी येथे मुस्लिम हक्क संघर्ष समितीच्यावतीने जाहीर सभा ...
येथील जनता कॉलेज चौकामध्ये चंद्रपूर जिल्हा (शहर) काँग्रेस कमिटी व चंद्रपूर जिल्हा (ग्रामीण) काँग्रेस कमिटीच्यावतीने रस्तारोको आंदोलन करण्यात आले. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत ...
अनेकांना सर्दी, खोकला ताप आदी आजाराने ग्रासले आहे. त्यामुळे नागरिकांत स्वाईन फ्लू आजाराची भिती पसरली आहे. त्यामुळे अनेक आजारग्रस्त रुग्ण आज जिल्हा सामान्य रुग्णालयात ...
मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, जिल्हा माहिती कार्यालय, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान, शिक्षण विभाग (माध्यमिक), जिल्हा ग्रंथालय अधिकारी ...
कुपोषणाची तिव्रता अधिक असलेल्या राज्यातील २० जिल्ह्यात राज्य शासनाने अतिरीक्त अंगणवाडी सेविका नियुक्त करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाची अंमलबजावणी करीत ...
पवनी ग्राम समिती अंतर्गत मोखारा गाव जवळपास १२०० लोकवस्तीचे गांव आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रेरणेतून साकारलेला हा गाव विकासाच्या योजनेपासून कोसो दूर आहे. ...