मुंबईतील भयंकर दहशतवादी हल्ल्यानंतर सहा वर्षांनी सरकारला सद्बुद्धी झाली असून, मच्छीमारांच्या लहान नौकांचा माग घेणारी उपकरणे लावण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे़ ...
जिल्ह्यात दरवर्षी धानाचे पुंजने जळून अनेक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. मात्र अनेक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे वर्षभराचे कष्ट मातीत मिसळते. ...
सिरोंचा तालुक्यातील पेंटीपाका येथील शेतकऱ्यांनी यावर्षीपासून पहिल्यांदाच यंत्राच्या साहाय्याने धानपिकाची पेरणी सुरू केली आहे. यामुळे खर्चात बचत होऊन उत्पन्न वाढीस फार मोठी मदत होणार आहे. ...
मागील चार महिन्यांपासून एपीएल शिधापत्रिकाधारकांचा धान्य पुरवठा बंद करण्यात आला आहे. त्यामुळे एपीएलधारकांना खुल्या बाजारपेठेतून धान्य खरेदी करावे लागत आहेत. ...