ग्रामीण रुग्णालयात एक हजारांहून अधिक बाह्यरुग्ण रोज उपचारासाठी दाखल होत असताना केवळ एकाच वैद्यकीय अधिका-यांवर भार असल्याने त्यांच्यावर आजारी पडण्याची वेळ आली आहे. ...
वाहतुकीचे नियम वारंवार मोडणा-या वाहनचालकांवर नियंत्रण मिळवण्यासाठी ठाणे वाहतूक शाखेने ट्रॅफिक ई-चलन दंडात्मक कारवाई शुक्रवारपासून ठाण्यात सुरू केली ...
उस्मानाबाद : शासनाने २००७ मध्ये सुरु केलेल्या आम आदमी विद्यार्थी योजना जिल्ह्यामध्ये कासवगतीने सुरु आहे. जिल्ह्यासाठी ४७ हजार ३७६ इतके उद्दीष्ट दिले असता, ...