अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठीच्या फेरपरीक्षेचा उपयोग इयत्ता दहावीपेक्षा बारावीच्या विद्यार्थ्यांना अधिक होणार आहे. त्यांचे वाया जाणारे वर्ष वाचणार असून, उच्च शिक्षणाची संधी मिळणार आहे. ...
स्थानिक आगारातील बहुतांश बसेस एकामागे एक धावत असल्याने त्यांना प्रवासी मिळणे कठीण जात असल्याने आगाराला नुकसान सहन करावा लागत असल्याचा प्रकार दिसून येत आहे. ...
दहावीत ९२ टक्के मिळविले मी. तरी आई-बाबांचे समाधान झाले नाही. त्यांना हवे असलेले ९५ टक्के गुण मी घेऊ शकले नाही. माझ्यातील सर्व क्षमता पणाला लावून हे गुण मिळविले. ...
आरमोरी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या ठाणेगाव ग्रामपंचायततर्फे करण्यात आलेल्या रोजगार हमीच्या कामांना केंद्रीय सहसचिव सुब्रह्मण्यम यांनी मंगळवारी भेट देऊन कामाची पाहणी केली. ...