शिवसेनेला किती मंत्रीपदे मिळणार हे स्पष्ट झाले नसतानाच विधान परिषदेतील दिवाकर रावते, रामदास कदम, डॉ. नीलम गोऱ्हे, डॉ. दीपक सावंत यांना मंत्रीपदी आपली वर्णी लागावी, असे वाटू लागले आहे ...
नायजेरियात इबोलासारख्या संसर्गजन्य रोगाने थैमान घातल्याने सर्वत्र भितीचे वातावरण असताना नायजेरियावरून मुंबई विमानतळावर आलेला इबोलाचा संशयित रुग्ण हा पनवेलचा असल्याचे समोर आले ...
राज्यात सोलापूर व अहमदनगर विभागातील २४ साखर कारखान्यांची धुराडी पेटली आहेत. या कारखान्यांच्या गळीत हंगामाने गती घेतली नसली तरी आतापर्यंत १५ लाख टन उसाचे गाळप ...