तालुक्यातील निम्न वर्धा प्रकल्पात जामिनी गेल्याने २२ गावांचे पुनर्वसन करण्यात आले़ या प्रक्रियेला आज १५ वर्षांचा कालावधी लोटला असताना त्यांना शासनाच्यावतीने नागरी सुविधा पुरविण्यात आल्या नाहीत. ...
अच्छे दिन आनेवाले हैं, अशी आशा समस्त भारतीयांना दाखवून सत्तेवर आलेल्या भाजपा सरकारचा दुसरा अर्थसंकल्प मध्यम वर्ग आणि उच्च मध्यम वर्गीयांचा अपेक्षाभंग करणारा ठरला. ...
आॅकलंडमध्ये दोन यजमान आॅस्ट्रेलिया-न्यूझीलंड मधील सामन्याबाबतच्या उत्साहाला उधाण आले होते. उभय देशांदरम्यान क्रिकेटमध्ये पारंपरिक स्पर्धा राहिली आहे. ...
देशाच्या प्रगतीत महिलांचा सहभाग महत्वाचा आहे. स्त्री आणि पुरुष हे जीवनरथाचे दोन चाक आहेत. जीवनरथ चांगल्याप्रकारे चालण्यासाठी पुरुषांनी स्त्रीयांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष न करता ... ...
संघातील सर्व खेळाडूंची कामगिरी चांगली होत असून, खेळाच्या प्रत्येक विभागात कामगिरीत सातत्य राखण्यात यशस्वी ठरत आहे, अशी प्रतिक्रिया भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने व्यक्त केली. ...