बदनापूर/भोकरदन : गेल्या चोवीस तासात बदनापूर व भोकरदन तालुक्यात सर्वत्र मुसळधार पाऊस झाला असुन यामुळे अनेक नदी नाल्यांना पुराचे पाणी आल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे ...
उसाच्या एफआरपीसाठी केंद्र सरकारने दिलेल्या १८५० कोटींबरोबर राज्य सरकारने दिलेल्या शब्दाप्रमाणे २ हजार कोटी रुपये दिले, तरच साखर कारखानदारी वाचणार आहे, ...
व्यंकटेश वैष्णव , बीड प्राचार्य, प्राध्यापक होण्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता (पीएच. डी., सेट-नेट) नसलेलेच प्राचार्य, प्राध्यापक आहेत. यामुळे शिक्षणाचा दर्जा घसरतो आहे ...