आपेगाव व गेवराई तालुक्यातील कुरणपिंप्रीचा २००२ मध्ये बांधलेला पूल खचण्यामागे केवळ वाळू उपसा हेच एकमेव कारण असल्याचे मत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केले ...
विधानसभा निवडणुकीपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील नाराज कार्यकर्त्यांनी रविवारी पंढरपुरात एकत्र येत झालेल्या बैठकीत बळीराजा शेतकरी संघटनेची स्थापना केली. ...
यवतमाळातील खेळाडूंसाठी सुसज्ज असे कुठेही मैदान नाही. असलेल्या मैदानांचीही अवस्था अत्यंत दयनीय आहे. येथील खेळाडूंसाठी शासनाने ई वर्गाची जमीन उपलब्ध करून दिल्या ...