एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत नागपूर विभागातील आठ हजार आदिवासी विद्यार्थ्यांना शहरातील नामांकित निवासी शाळेत शिक्षण देण्याचा निर्णय आदिवासी विभागाने घेतला आहे. ...
रिक्षा-टॅक्सीचालकांचा उद्दामपणा सुरूच असून त्यांच्याविरोधात भाडे नाकारण्याच्या वाहतूक पोलिसांकडे मोठ्या प्रमाणात तक्रारी येत आहेत. ...
मान्सूनच्या पावसामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला असला तरी दुसरीकडे मुसळधार सरींचे निमित्त होत मुंबईतील दोघांचा बळी गेला आहे. ...
महिला व बालविकास आयुक्तालयातील वादग्रस्त उपायुक्त राहुल मोरे यांची अखेर पुण्यातून उचलबांगडी करून त्यांची अंबरनाथ येथील बालविकास ...
सजवलेला टांगा वा व्हिक्टोरियामधून मौजमजेसाठी फेरफटका मारणे बेकायदा असल्याचे स्पष्ट करीत त्यावर बंदी घालण्याचा आदेश मुंबई उच्च ...
येथील आगारातील जवळपास सर्वच बससवर खासगी जाहिरातींनी आपला कब्जा केला आहे. ...
संवेदनशील दिग्रस शहरासह तालुक्यातील ६१ गावांचा कारभार केवळ ६८ पोलिसांना सांभाळावा लागत आहे. ...
यवतमाळ हा जिल्हा भौगोलिक दृष्ट्या मोठा असल्याने त्याचे विभाजन करण्याची गरज आहे. ...
अत्यंत वर्दळीच्या येथील सोनखास पुलाचे काम संथगतीने सुरू आहे. ...
राज्यात अवैध वाहनांचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट झाला असून, तब्बल ३९ हजार ५६ वाहनांवर कारवाई करण्यात आल्याचे परिवहन आयुक्त ...