जातीभेद हा देशाला लागलेला एक कलंक आहे. परंतु सध्या जातीनिर्मूलनाचे काम फारसे होताना दिसून येत नाही. उलट जातीच्या राजकारणाला अधिक वाव दिला जात आहे. जाती कशा मजबूत होतील ...
ऊस तोडणी असो, पोल्ट्री फार्मचे काम असो, मोर्चा काढणे किंवा सिंचनाच्या क्षेत्रातील काम असो, ते काम निष्ठेने केले आणि यश मिळाले. त्यामुळे जीवनात यश मिळवायचे असेल तर निष्ठेने काम करण्याची गरज आहे, ...
भारतीय जनता पक्षाचा सक्रिय कार्यकर्ता आणि उमरेड मार्गावरील बहादुरा ग्रामपंचायतीचा सदस्य आकाश पंचभाई याच्या निर्घृण खूनप्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. एस. तरारे यांच्या ...