गांधी जयंतीपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभर स्वच्छता अभियान सुरू केले आहे. या अभियानाची सुरूवात गडचिरोली जिल्ह्याच्या देसाईगंज रेल्वेस्थानक परिसरात खासदार अशोक नेते ...
गाव, वॉर्ड परिसरात स्वच्छता नांदावी व वातावरण आरोग्यदायी राहावे या उद्देशाने आमगाव, मुरखळा, रामनगरात स्वच्छता उपक्रम विद्यार्थी व स्वयंसेवी संस्थांमार्फत राबविण्यात आला व संपूर्ण ...
धानासह इतर पिकेही पाहिजे त्या प्रमाणात शेतकऱ्याला नफा मिळवून देत नसल्याने जिल्ह्यातील शेतकरी आता कलिंगडाच्या शेतीकडे वळला असून यावर्षी १ हजार पेक्षा अधिक ...
जिल्हा खनिकर्म विभागाने २०१३-१४ या आर्थिक वर्षात केवळ १४ कोटी ३४ लाख ६ हजार रूपयांचा महसूल गोळा केला असून शासनाने दिलेल्या उद्दिष्टाच्या केवळ ८४.३५ टक्के एवढाच महसूल गोळा झाला आहे. ...
स्वच्छ भारत मिशन तसेच अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील कुटुंबासाठी राबविण्यात येणाऱ्या वैयक्तिक शौचालय योजनेंतर्गत शौचालय बांधकामासाठी केवळ १२ हजार रूपयांचे ...
शहरापासून केवळ ३ किमी अंतरावर असलेल्या कठाणी नदीवरील पूल बांधण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून नदीतील माती परीक्षणाचे काम कंत्राटदाराच्या मार्फतीने मशीनच्या सहाय्याने सुरू झाले आहे. ...
शहरातील गोकुलनगर प्रभाग क्रमांक ६ मध्ये १५, १६, २२, २३ क्रमांकाच्या चार वार्डाचा समावेश आहे. या प्रभागातील गोकुलनगर, चनकाईनगर, शिक्षक कॉलनी व अन्य भागात फुटलेल्या नाल्या, ...
आजची शिक्षण पध्दती मुल्यविहीन असल्याने समाजातील युवक मोठ्या प्रमाणात व्यसनाधीन होत असून त्यांच्यात गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत आहे. पूर्वी शिक्षणासह मुल्यांचे ज्ञान मिळत असे. ...