मंकीगेट’ प्रकरणातील वादाची मालिका अद्याप संपलेली नाही. क्रिकेट आॅस्ट्रेलियाने आपल्या खेळाडूला खाली पाहायला लावण्यापेक्षा भारताचा खोटारडेपणा उघड पाडणे आवश्यक होते ...
गांधी जयंतीपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभर स्वच्छता अभियान सुरू केले आहे. या अभियानाची सुरूवात गडचिरोली जिल्ह्याच्या देसाईगंज रेल्वेस्थानक परिसरात खासदार अशोक नेते ...
गाव, वॉर्ड परिसरात स्वच्छता नांदावी व वातावरण आरोग्यदायी राहावे या उद्देशाने आमगाव, मुरखळा, रामनगरात स्वच्छता उपक्रम विद्यार्थी व स्वयंसेवी संस्थांमार्फत राबविण्यात आला व संपूर्ण ...
धानासह इतर पिकेही पाहिजे त्या प्रमाणात शेतकऱ्याला नफा मिळवून देत नसल्याने जिल्ह्यातील शेतकरी आता कलिंगडाच्या शेतीकडे वळला असून यावर्षी १ हजार पेक्षा अधिक ...