विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी संपत नाही तोच पुसद तालुक्यात सहकारी संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. ३१ डिसेंबरपूर्वी निवडणुका घेण्याचे आदेश प्राप्त झाल्याने निवडणूक ...
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत कृषी विभागामार्फत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बियाण्यांचे वाटप करण्यात येत आहे. वास्तविक बाजार भावापेक्षा कमी किमतीत आणि दर्जेदार असे बियाणे कृषी ...
धामणगाव येथून कुरीअर आणि पार्सल घेऊन आलेल्या एका व्यावसायिकाला यवतमाळात सिनेस्टाईल लुटले होते. या दरोड्याच्या घटनेचा गुंता अद्याप सुटलेला नाही. महागडा ऐवज असलेले पार्सल ...
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्ह्यात शौचालय सप्ताह राबविल्या जाणार आहे. यासाठी नियंत्रण अधिकारी म्हणून उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली. प्रत्येक विभाग प्रमुखांकडे ...
जिल्ह्याच्या विविध सहकारी संस्थांमध्ये झालेल्या सुमारे दहा हजार कोटींच्या उलाढालीचे आॅडिट गुलदस्त्यात आहे. सहकारी संस्थांना स्वत: अंकेक्षक निवडण्याची मुभा मिळाली. ...
रोजगार हमी योजनेला लागलेली भ्रष्टाचाराची वाळवी काढण्याचा खटाटोप प्रशासनाकडून केला जात आहे. सुरुवातीला कागदोपत्री होणारे कामकाज आता आॅनलाईन करण्यात आले आहे. ...
भंगारगाड्या व विस्कळीत वेळेसाठी ओळखल्या जाणाऱ्या वर्धा जिल्ह्यातील आर्वी आगाराने सामान्य प्रवाशांच्या त्रासात भर टाकत आर्वी नागपूर तसेच आर्वी अमरावती या मार्गावरील अनेक गाड्या ...
जाहीरनाम्यात शेतकऱ्यांना मोठमोठी आश्वासने दिली. पण आता त्याला हरताळ फासू लागले आहेत. केंद्र सरकारने कापसाला फक्त चार हजार पन्नास हमी भाव जाहीर केला आहे. ...
जिल्ह्यात पाण्याची समस्या भेडसावू नये, पाण्याची बचत व्हावी यासाठी सर्वांनी पाण्याचे सुनियोजन करून पुढाकार घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय चौधरी यांनी केले. ...
आकोली : दारू पिण्यास पत्नीने मनाई केली व कामधंदा का करत नाही, असे हटकल्याने पाठमोऱ्या पत्नीवर मद्यधुंद पतीने कुऱ्हाडीने हल्ला केला. जखमी पत्नी सेवाग्राम रुग्णालयात उपचार घेत आहे ...