जालना : ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आता अधिकाऱ्यांनी नाविन्यपूर्ण कामांवर भर दिला पाहिजे. जनतेला दैनंदिन सुविधा देण्याबरोबरच विविध विकास कामेही केली पाहिजे. ...
जालना : जिल्ह्यात या वर्षात कमी प्रमाणात पाऊस झाल्यामुळे पाणी तसेच चारा टंचाईसंदर्भात पाणीपुरवठा विभागाचे प्रधान सचिव राजेशकुमार यांनी जिल्ह्यातील सर्व प्रमुख अधिकाऱ्यांच्या बैठकीत ...
सोमनाथ खताळ , बीड मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे, यासाठी शिष्यवृत्ती देण्यात येते. मात्र, आॅनलाईन अर्जप्रक्रिया धिम्या गतीने सुरु असल्याने ...
शिरीष शिंदे ,बीड पिकापेक्षा अधिक भाव कोषातून निर्माण होणाऱ्या रेशिमला मिळत असल्याने जिल्ह्यातील अनेक शेतकरी या व्यवसायाकडे वळत आहेत. गेल्या वर्षी रेशीम उद्योग करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या १७७ होती. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाच्या ‘काँग्रेसमुक्त भारत’च्या घोषणेला प्रत्युत्तर देण्यासाठी नेहरू आणि त्यांचा वारसा याला शस्त्र बनवत काँग्रेसही मैदानात उतरली आहे़ ...