एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा 'ये कोई तरीका है भीख मांगने का'; भारताच्या 'पीआयबी'ने पाकिस्तानची उडवली खिल्ली पाकिस्तानची फजिती! अर्थ व्यवहार मंत्रालयाचे अकाऊंट हॅक; 'त्या' पोस्टने वेधून घेतलं जगाचं लक्ष (1876356) ठाणे स्टेशन वरील पनवेल कड़े जाणारी हारबर्लाइन वरील वाहतूक बंद स्टेशन वर गर्दी पाकिस्तानचा भारतावर सायबर हल्ल्याचा डाव; 'Dance of the Hillary' व्हायरस नेमकं काय आहे? जम्मू-काश्मीर: उरी सेक्टरमध्ये सीमेपलीकडून झालेल्या गोळीबारात एका महिलेचा मृत्यू, काही जण जखमी 'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स जम्मू आणि काश्मीरमधील राजौरी येथे नियंत्रण रेषेजवळ स्फोटांचे आवाज; जम्मूमध्ये ब्लॅकआऊट काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही... मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार ट्विटर अकाऊंट बंद पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर... भारताने हाणून पाडला 'नापाक' हल्ल्याचा प्रयत्न! 'या' ठिकाणी पाकिस्तानची मिसाईल्स केली नष्ट भारताकडून पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात, लाहोरवर केला ड्रोन हल्ला, तणाव वाढला! भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
जयपूरच्या सिमरन शर्मा या १२ वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचे वडील डॉ. राकेश शर्मा यांना यकृताचा गंभीर आजार झाला होता. ... अफगाणिस्तानातून नाटो फौजा बाहेर पडल्या, की पाकिस्तान तिथे भारताविरोधात छुपे युद्ध (प्रॉक्सी वॉर) सुरू करेल, असे पाकिस्तानचे माजी लष्करशहा व हुकूमशहा परवेझ मुशर्रफ यांनी म्हटले आहे. ... आयोगाचे सदस्य असलेले सर्वोच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाधीश न्या़ जी़टी़ नानावटी आणि उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाधीश न्या़ अक्षय मेहता ... भारत सर्वाधिक तरुणांची संख्या असलेला देश आहे. मात्र, एकू ण लोकसंख्येबाबत भारत, चीनच्या मागे आहे. ... वसई-विरार शहर महानगरपालिका झाल्यानंतर वसई रोड, विरार, नवघर - माणिकपूर, नालासोपारा ४ ही शहरे तसेच अन्य गावांमधील फेरीवाल्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे ... पालघर जिल्ह्याच्या निर्मितीनंतर जव्हार येथील सध्या अस्तित्वात असलेले कोणतेही कार्यालय हलविणार नाही. ... ठाण्यासह, नव्याने निर्माण झालेल्या पालघर जिल्ह्यात आता पूर्वीच्या गाव सभा, ग्रामपंचायतीच्या महासभा या चावडीवर भरविल्या जात होत्या ... ४२ वी महाराष्ट्र राज्य जुदो अजिंक्यपद- २0१४ स्पर्धा, ३0 किलो वजनगटात प्रथम स्थान. ... पालघर जिल्ह्याला थेट डहाणू-झाई पर्यंत सुमारे ११२ चौ. कि. मी. अंतराचा समुद्रकिनारा लाभला आहे. ... येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आदिवासी बहुल लोकसंख्या असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील हजारो रुग्ण दररोज येत असतात. परंतु येथे आवश्यक त्या सोयी सुविधा नसल्यामुळे ...