विजय सरवदे , औरंगाबाद डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आंतरराष्ट्रीय दर्जाचे नावीन्यपूर्ण संशोधन व्हावे, यासाठी कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांनी चांगली भूमिका घेतली असली ...
स्थानिक स्वराज्य संस्था कर(एलबीटी) मुळे महापालिकेला जबर आर्थिक फटका बसला. याचा परिणाम रस्ते, पाणीपुरवठा व आरोग्य अशा मूलभूत सुविधांवर झाला आहे. पैसा नाही म्हणून नागरिकही गप्प आहेत. ...
वाहनांवर नंबर टाकताना तो एका विशिष्ट आकारात टाकण्यात यावा, असा नियम आहे. नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर मोटार वाहन कायद्यानुसार ५० (१) (१७७) नुसार १०० रु पये दंडाची तरतूद आहे. ...
औरंगाबाद : महापालिकेच्या वर्ष २०१४-१५ च्या बजेटचा बट्ट्याबोळ होण्यास सुरुवात झाली आहे. ७९० कोटींच्या बजेटपैकी १९५ कोटी रुपये प्रशासनाचे आठ महिन्यांतील उत्पन्न आहे. ...
गेल्या वर्षी अतिवृष्टी व पुरामुळे जिल्ह्यातील शेतकरी उद्ध्वस्त झाला. या आपत्तीतून शेतकरी अद्याप सावरलेला नाही. यंदाच्या खरीप हंगामात अपुरा पाऊ स झाल्याने पिकावर परिणाम झाला. ...
महाराष्ट्रात २००२-०३ मध्ये गिरण्या बंद झाल्या. गिरण्या बंद झाल्याने मुंबई सोडून उर्वरित महाराष्ट्रातील २० हजारावर कामगार बेरोजगार झाले. या गिरणी कामगारांनी घरकुलाची मागणी सरकारकडे केली होती. ...
शांतीलाल गायकवाड , औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी निधी परत गेल्यानंतर नवीन शाळा खोल्या बांधकाम व दुरुस्तीच्या कामांना प्रशासकीय मंजुरी दिली असे नव्हे ...