संजय कुलकर्णी/गजेंद्र देशमुख , जालना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या स्वच्छ भारत अभियानाचा सर्वदूर मोठा बोलबाला होत असताना त्यास छेद देणारे विदारक चित्र या जिल्ह्यात प्रकर्षाने जाणवत आहे ...
परतूर : परतूर- आष्टी रोडवरील नियोजित रेल्वे उड्डाणपुलाच्या स्थलांतरासाठी मोंढा भागातील व्यापाऱ्यांनी सोमवारी कडकडीत बंद पाळला. परतूर आष्टी रोडवरील रेल्वे गेटवर उड्डाणपुलास मंजूरी मिळाली आहे ...
जालना : जिल्ह्यात या वर्षात कमी प्रमाणात पाऊस झाल्यामुळे भविष्यात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण होऊ शकते. या परिस्थितीमध्ये नागरिकांना मुबलक प्रमाणात पाणी मिळावे ...
मोठय़ा बहिणीचे अपघाती निधन झाल्याने एका ज्येष्ठ नागरिकाला ऐनवेळी परदेशी सहल रद्द करावी लागली. मात्र त्यांची रक्कम रिफंड नाकारणा:या केसरी टूर्स प्रा. लि.ला ग्राहक मंचाने दणका दिला. ...