गुणवत्ताभिमुख शिक्षण प्रणालीत स्थित्यंतर घडवून आणण्याची मोठी शक्ती आहे. त्यानुरुप शैक्षणिक प्रणालीत बदल केल्यास जगातील अग्रणी देशांमध्ये भारताचा समावेश होऊ शकेल, ...
निसर्ग कोपल्याने मराठवाडय़ातील तब्बल 48 लाख हेक्टर क्षेत्रवरील खरिपाचे पीक हातून गेले. लागवडही निघाली नाही. पाऊसच न झाल्याने रबी घेण्याचीही सोय राहिली नाही. ...
कामगार गॅसमुळे चेंबरमध्ये खेचला गेल्याने त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात असलेले अन्य दोन कामगारही चेंबरमध्ये पडल्याने झालेल्या दुर्घटनेत तिघांचा गुदमरून मृत्यू झाला. ...
झारखंड विधानसभा निवडणुकीतील प्रचारसभेसाठी आलेल्या गृहमंत्री राजनाथ सिंह यांचे हेलिकॉप्टर बुधवारी नक्षल प्रभावित भागात भरकटल्याने प्रशासनाची एकच तारांबळ उडाली. ...