भाजपाचे सरकार शेतकरी हिताचे सरकार असून शेती पाच वर्षे युरीयाचे दर वाढू देणार नाही असा निर्णय केंद्र शासनाने घेतल्याची माहिती भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिली. ...
जागतिक मंदीमुळे धानाची निर्यात बंद झाली. धानाला योग्य भाव मिळेनासा झाला आहे, असे सांगतानाच शेतकऱ्यांनी धानाचे पिक बदलून आता दुसऱ्या पिकांकडे वळून आर्थिक संपन्नता साधली पाहीजे, ...