1864 साली इंग्रजांनी एक कायदा केला आणि एका फटका:यानिशी भारतातले सर्व जंगल सरकारी मालकीचे झाले! 2012 साली काही गावांनी जंगलाच्या मालकीसाठी दावे दाखल केले. गडचिरोलीतल्या मेंढा-लेखा गावाने हे हक्क सर्वप्रथम प्राप्त केले आणि शेकडो गावांना धीर आला.. ...
जन्माच्या पुजलेल्या दुष्काळाने ज्यांच्या डोळ्यातले पाणी खळत नव्हते, त्यांची गावे-वावरे भिजवील अशी एक क्रांती राज्यभरात मूळ धरते आहे. एरवी सरकारच्या दारी मदतीच्या याचनेसाठी तिष्ठणारा शेतकरी आता आपल्या जमिनीचा तुकडा देतो आहे, श्रम देतो आहे आणि पैसेही ...
जागा मिळेल तिथे वाट्टेल तेव्हा थुंकणा-यांवर वचक बसवणं ही गोष्ट वाटते तेवढी अशक्य नाही, हे सर्वप्रथम सिध्द केलं सिंगापूरने! त्यांनी नियम केले, ते पाळले, जाहीर फटक्यांच्या शिक्षा दिल्या आणि नागरिकांसाठी व्यवस्थाही उभ्या केल्या. - ती ही कहाणी! ...