शासनातर्फे आदिवासींच्या योजनेवर कोट्यावधी रुपये खर्च केले जातात. परंतु हा पैसा कुठे जातो हा गंभीर प्रश्न आहे. यापुढे असे चालणार नाही. आदिवासी योजनांमधील भ्रष्टाचार समूळ नष्ट करण्यात येईल. ...
देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी लाखो क्रांतिकारकांनी प्राणांची आहुती दिली. आजही सीमेवर तैनात असणारे सैनिक घरापासून, आपल्या प्रिय नातलगांपासून दुर असतात. देशवासी सुरक्षित ...
जीवनात केलेल्या पाप-पुण्याचा हिशेब मृत्यूनंतर ईश्वराला द्यावा लागतो. जीवनात पाप अधिक घडले असेल तर मोक्ष मिळत नाही. त्यामुळे प्रत्येक जीवात्म्याने आपल्या जीवनात पुण्याचे ‘अकाऊंट बॅलेंस’ ...
प्रेम ही शाश्वत भावना आहे. मानवाच्या उत्पत्तीपासून प्रेमाची भावना मानवाला खुणावत आली आहे. युगानुयुगे या भावनेवर कवी, साहित्यिकांनी लिहिले आहे; पण तरीही हा विषय वेगवेगळ्या अंगाने ...
‘एफसीआय’च्या (फूड कॉर्पोरेशन आॅफ इंडिया) गोदामांत जागा नसल्याने बाहेर ठेवलेल्या धान्याची मोठ्या प्रमाणावर नासाडी होण्याचे प्रकार काही नवीन नाहीत. परंतु २०१३-१४ या वर्षात सर्व धान्य गोदामातच ...
त्यांच्या सूरांची ताकद अफाट होती... गाण्यातून त्यांनी सर्वांनाच आपलेसे केले... प्राथमिक फेरीपासून ते अंतिम फेरीपर्यंत त्यांच्यात झालेला आमूलाग्र बदल...त्यांची प्रगती... मिळालेली दाद.. ...
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत मोहीम सुरू केल्यानंतर भाजपचीच सत्ता असलेल्या महाराष्ट्र सरकारनेही ही बाब गांभीर्याने घेतली आहे. नगरपालिका प्रशासन संचालनालयाच्या संचालक ...
गैरहजर आंतरवासितांकडून (इन्टर्न) विशिष्ट शुल्क आकारून प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र देण्याच्या तक्रारीचे प्रकरण मेडिकलच्या रोगप्रतिबंधक व सामाजिक औषधशास्त्र विभागाला (पीएसएम) चांगलेच भोवले आहे. ...