पूर्वी आपल्या प्रिय व्यक्तींना किंवा आप्तांना पत्र लिहिण्यासाठी खास वेळ काढला जायचा. त्या पत्रांतील अक्षरांमध्ये भावनेचा ओलावा, मायेची गुंफण असायची. ...
महाराष्ट्र राज्य तोडण्याचं काम भारतीय जनता पार्टी करत असल्याचा आरोप मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेनेच केला असून मराठवाड्याला डावलून विदर्भाला झुकतं माप दिलं जात आ ...
सातत्यपूर्ण खेळ करणा-या आणि क्रिकेटव्यतिरिक्त अन्य कुठल्याही कारणांसाठी चर्चेत न राहिलेल्या अजिंक्य रहाणेच्या गळ्यात कर्णधारपदाची माळ सोपवण्यात आली आहे. ...
ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथील २५ वर्षीय तरुणीने कुख्यात डॉन अबू सालेमशी लग्न करण्याची परवानगी टाडा कोर्टाकडे मागितली असून लग्न झाले नाही तर मी जीव देईन अशी धमकीच या तरुणीने दिली आहे. ...
व्हॉट्स अॅप या सोशल नेटवर्किंग साईटवरून आक्षेपार्ह मजकूर पाठवल्याप्रकरणी ग्रुपच्या अॅडमीनसह हा मजकूर पाठविणाऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...