न्यायालयात निर्दोष सुटका होवूनही परंपरागत निवाड्याच्या नावाखाली एका विधवा महिलेकडून १५ लाखांची खंडणी मागणाऱ्या ‘जात पंचायत’च्या मुख्य पंचासह २० जणांविरूध्द पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. ...
महाविद्यालयांतून राजकीय आणि सामाजिक नेतृत्व उभे राहावे यासाठी महाराष्ट्रातील महाविद्यालयांमध्ये पुढील शैक्षणिक वर्षापासून पुन्हा विद्यार्थ्यांच्या निवडणुका घेतल्या जातील. ...
स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी स्मृतिदिनानिमित्त आयोजित वरिष्ठ राज्यस्तरीय निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धेचे उद्घाटन गुरूवारी थाटात पार पडले. ...