काही दिवसांपूर्वी सीएनजी तसेच् रिक्षा देखभालीचे दर वाढले. या खर्चात झालेल्या वाढीमुळे ही दरवाढ करण्यात येणार असून, ती टप्प्या प्रमाणे प्रती प्रवासी २ ते ५ रु. इतकी असणार आहे. ...
तालुक्यातील लेवा ते बारभाई तांडा या मार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलाचे बांधकाम केले. मुळात या पुलाचा आराखडाच चुकीच्या पद्धतीने बनविण्यात आल्यामुळे पाणी पुलाखालून जाण्या ऐवजी ...
वीज वितरण कंपनीकडून सर्वसामान्य ग्राहकांची सातत्याने थट्टा केली जात आहे. घरगुती वीज वापराचे बीलही हजारोंच्या घरात येत असल्याने अनेकांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. ...
पूर्वीच्या काळी ज्वारीची मळणी करण्यासाठी बैलांचा वापर केल्या जात असे. यंत्राचा वापर केवळ कारखान्यातच होत होता. पण अलीकडे काळ बदलला असून आधुनिक काळात हळूहळू शेतीत यंत्रांचा वापर ...
ज्या पिकांवर शेतकऱ्यांची भिस्त होती, त्याच नगदी आणि प्रमुख पिकांनी यावर्षी दगा दिल्याचे सुधारीत आणेवारी घोषित झाल्यानंतर स्पष्ट झाले आहे. खरीप हंगामाने दगा दिल्याने ...
शहरात प्राधिकरणाच्या पाण्याची चोरी होत असल्याच्या बाबीवर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. जागरुक नागरिकांनी केलेल्या तक्रारी आणि वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध वृत्तालाही खोडून काढण्याचा प्रयत्न ...
तालुक्याच्या ग्रामीण भागाचा विकास करण्याची जबाबदारी ज्यांच्यावर येवून पडली त्यांनाच उसनी वीज घेऊन दिवस काढावे लागते, असे म्हटल्यास विश्वास बसणार नाही. पण ते सत्य आहे. नेर पंचायत समितीचे ...
जिल्ह्यातील शेतकरी दुष्काळात होरपळून निघत आहे. परंतु सत्ताधारी आणि विरोधी आमदार तर सोडा माजी आमदारही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलण्यास तयार नाही. दुष्काळग्रस्त शेतकरी ...