जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून डेंग्यू व मलेरियाने उच्छाद मांडला आहे. आॅक्टोबर अखेरपर्यंत जिल्ह्यात ५५५ रूग्णांचे रक्तजल नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. ...
आघाडीच्या सरकारपेक्षा वेगळेपण फडणवीस सरकारला सिद्ध करून दाखवायचे आहे. हेच या सरकारपुढे सर्वात मोठे आव्हान असल्याचे मत ‘लोकमत’चे समूह संपादक दिनकर रायकर यांनी व्यक्त केले. ...
प्रत्येकाने स्वत:च्या पद्धतीनेच गाणो गात राहावे. आपली शैली ओळखून त्यानुसार गाण्याचा सराव करावा, असा मोलाचा सल्ला ज्येष्ठ संगीतकार यशवंत देव यांनी नवोदित गायकांना दिला. ...
केंद्रीय विद्युत अपिलीय लवादाने महाराष्ट्र वीज नियामक आयोगाला स्विच ओव्हर आणि चेंज ओव्हर वीज ग्राहकांसाठी प्रोटोकॉल तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. ...