मुंबईच्या सागरीकिनाऱ्यावर जलवाहतूक सुरू करण्याचे महाराष्ट्र रस्ते विकास मंडळास दिलेले अधिकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृहखात्याने काढून घेतले आहेत. ...
सार्वजनिक गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी राज्य सरकारने आता थेट वटहुकूम काढावा, अशी मागणी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने केली आहे. ...
सावकाराने शेतकऱ्यांना दिलेल्या कर्ज व व्याजाच्या तपशिलासह विहित नमुन्यात संबंधीत तालुक्याचे सहकारी संस्थांचे सहायक निबंधक यांच्याकडे प्रस्ताव सादर करावयाचे आहे. ...
समुद्रसपाटीवर कर्नाटक ते केरळ किनारपट्टीलगत निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा विरून गेल्याने अरबी समुद्रातील पाऊस सक्रिय होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. ...
म्हादई पाणीतंटाप्रश्नी गोव्याच्या बिनतोड युक्तिवादांमुळे लवादासमोर बाजू लंगडी पडू लागल्याने कर्नाटक सरकार व सर्वपक्षीय राजकारणी आक्रमक बनले असून, कर्नाटकने तब्बल ४० वकिलांची ...