राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी व सर्व संतांच्या स्मृतीप्रित्यर्थ घुग्घुस येथील श्री वारकरी गुरुदेव भजन मंडाळाच्या वतीने आयोजित दोन दिवसीय सर्वधर्म परिषदेचे ...
सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार मिळवून दिला. अनेक महिला आज पुरुषांच्या बरोबरीने प्रत्येक क्षेत्रात वावरत आहेत. तरीही अनेक मुली आजही शाळाबाह्य जीवन जगत आहेत. ...
प्रत्येक गावात जल सिंचन, कृषी सिंचन किंवा पिण्याच्या पाण्याची गरज असते आणि त्याचा उपयोग नागरिक घेत असतात. प्रत्येक व्यक्ती पाण्याशिवाय राहू शकत नाही. पाणी मिळविण्यासाठी ...
पत्र्त्रा मेत्ता संघ द्वारा निर्मित ऐतिहासिक, प्राचीन बुद्धनगरी पवनी पासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर वैनगंगा नदीच्या काठावरील भारतातील सर्वात मोठ्या भारत-जपानच्या मैत्रीचे ...
विदर्भातील महत्वाकांक्षी गोसीखुर्द धरण पूर्णत्वाच्या मार्गावर असताना शासनाने धरणाचे पाणी २४२ मीटर पर्यंत अडविण्याची भूमिका घेतल्याने धरणाच्या बुडीत क्षेत्रातील सौंदळ गावाला ...
जीवनाचा मुख्य उद्देश ज्ञानप्राप्ती असून संताच्या विचारानेच संस्कार जोपासले जातात. ईश्वराने मला भरभरून दिले. मला जिल्ह्यातील तळागाळातील नागरिकांची चिंता आहे. ...
लोकसभा व विधानसभा निवडणूकीत लोकांना भुलविणारी खोटी आश्वासन देऊन सत्तेवर आलेल्या भाजपा-शिवसेनाच्या केंद्र व राज्य सरकारने जनहित घेण्याचा सपाटा लावला आहे. ...
बनावट मुद्राकांना आळा घालण्याच्या नावाखाली चक्क मुद्रांक विक्रीच बंद करण्याचा घाट शासनाने घातला आहे. २१ जानेवारीपासून हजार रुपये व त्यावरील किमतीचे न्यायीकेतर ...
भंडारा रोड रेल्वे स्थानकावर रेल्वे क्रॉसिंगचे फाटक आहे. एकवेळा फाटक बंद झाल्यावर २० मिनिटानंतर उघडते. दिवसभर रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या रेल्वे प्रवाशी व मालवाहतूक रेल्वेमुळे ...