दिवसभर अस्थिर वातावरण असूनही भारतीय शेअर बाजारांनी बुधवारी अल्प का असेना पण वाढ मिळविली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ६८.२२ अंकांनी वाढून २९,४४८.९५ अंकांवर बंद झाला. ...
चौदाव्या वित्त आयोगाने दिलेल्या निवाड्यानुसार आगामी पाच वर्षांत महाराष्ट्रातील ग्रामपंचायती, नगरपालिका, नगर पंचायती व महापालिकांना केंद्र सरकारकडून २७,४४७ कोटी रुपयांचे अनुदान मिळणार आहे. ...
माहिती तंत्रज्ञान साहाय्यभूत सेवा (आय.टी.ई.एस.) क्षेत्रातील कंपन्यांचे मूल्यांकन (रेडी रेकनर) व्यावसायिक दराऐवजी औद्योगिक दराने करण्याचा निर्णय केला आहे. ...